भीमाची सहचारिणी रमाई जशी आहे तशी म्हणजेच...
चरित्रात्मक कादंबरी - राष्ट्रमाता रमाई

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला साथ देणारी त्यांची सहचारिणी रमाई. रमाईच्या त्यागातून बाबासाहेब नावाची महान व्यक्ती घडत असतांना, रमाईने केलेला त्याग मात्र अजूनही दुर्लक्षित आहे. बाबासाहेब आणि रमाई यांच्या सहजीवनातील.......
कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुपद्वारा निर्मित
108 कथांचा समावेश असलेला विश्वविक्रमी
दिवाळी अंक कथासागर दीपोत्सव २०१६
दीपोत्सवातून कथाप्रेरणा...

कथासागर दीपोत्सव २०१६ हा नव लेखक आणि अभिजात लेखकांची मांदियाळी, कथांचा दीपोत्सव प्रकाशित होतांना रसिक कथाप्रेमी, अभ्यासू, चोखंदळ वाचकांना साहित्य मेजवानी कथासागर दीपोत्सव २०१६ या दिवाळी अंकाच्या निमित्ताने प्राप्त झाली आहे........
ऐतिहासिक मंदिराचे खाजगीकरण व नूतनीकरण :
एक शापीत सत्य - श्री श्रीदत्त राऊत

गतवैभवाचे व पराक्रमाचे संदर्भ जपणारी ऐतिहासिक मंदिरे व मंदिराचा परिसर वाढत्या नूतनीकरणाच्या व खाजगीकरणाच्या वादळात आपला इतिहास भूगोल संदर्भ हरवत चाललेली आहेत. मुळात गतवैभवाची ही मंदिरे खाजगी मालमत्ता, मंडळे, ट्रस्ट संस्थाने कशी काय झालीत?......
अजरामर शिल्पकलेच्या निर्माणाची कहाणी

कुरूक्षेत्राच्या महायज्ञात संपूर्ण भारत वर्षावरील क्षात्रतेजाची आहुती पाडून सुमारे चार हजार वर्षाचा काळ लोटला असला तरी आजही कुरूक्षेत्राचे महत्व कमी झालेले नाही. इसवी सन पूर्वच्या पहिल्या सहस्त्रकाळात भारत वर्षात अनेक महानगरे, सांस्कृतिक नगरे, राजधान्या.......
शब्दवेल संस्थेने आपल्या मातीचा आदर राखला - डॉ. श्रीपाल सबनीस

चिमाजी आप्पानीं वसई जिंकली व इतिहास घडविला मात्र वसईत विजय झाला नसता तर बाजीरावांच्या पराक्रमाला नक्कीच काळीमा लागला असता. तरी आज वडील भावाची किर्ती इतिहासात गाजत आहे व थोरले बंधु कुठेतरी मागे पडले असल्याची खंत आज वसईत त्यांच्या नावाने.......
२३ ऑक्टोबर रोजी वसईत साहित्यिक जल्लोष
तिसरे नरवीर चिमाजी आप्पा साहित्य संमेलन

ज्येष्ठ साहित्यिकांची मांदियाळी, बहारदार काव्यमैफिल, दिमाखदार मुलाखत आणि सुमधुर गायनाची मैफिल असा विविध रंगी साहित्यिक जल्लोष......
ग्रामीण महिलाही ‘ई साक्षर’ होणार

शहरी भागातील तरूण असो विद्यार्थिनी अथवा ज्येष्ठ नागरिक असो. बहुतेकांच्या हाती नवमाध्यमांना साद घालणारा ‘स्मार्ट फोन’ असतोच असतो. लवकरच अशी आधुनिक उपकरणे ग्रामीण महिलांच्या हाती दृष्टिपथास पडतील. त्यास निमित्त आहे......
दीपोत्सवातून काव्यप्रेरणा..

दिवा दीपोत्सव २०१६ हा नव कवी आणि अभिजात कवींची मांदियाळी, कवितांचा दीपोत्सव प्रकाशित होतांना रसिक काव्यप्रेमी, अभ्यासू, चोखंदळ वाचकांना साहित्य मेजवानी दिवाळी अंकाच्या निमित्ताने प्राप्त झाली आहे. विश्वव्यापी २०१६ कवितांचा एकाच दिवाळी अंकात......
ग्रामीण जीवनाचे शब्दचित्रण म्हणजे ‘नाम्याचं लगीन’

‘निर्भय भरारी’ या मराठी कवितासंग्रहानंतर ‘नाम्याचं लगीन’ या कथासंग्रहाची प्रगती पथावर असलेली वाटचाल पाहून आनंद वाटला. लेखक अभयकुमार श्रीपाल पाचोरे हे माझे घनिष्ठ स्नेही बनले, साहित्याच्या क्षेत्रात एका साहित्यिक मित्राची भर पडली व नाम्याच्या लग्नाचे निमंत्रण......
कवितासागर साहित्य अकादमीचे पुरस्कार

कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य साहित्य संस्था आहे. लेखकांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत केला जातो. विविध ठिकाणी अनेक साहित्य संमेलनाचे आजपर्यंत यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.......
प्रेरणादायी विचार Encouraging Thoughts

प्रेरणादायी विचार Encouraging Thoughts
(महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समितीने शासनमान्य यादीसाठी
निवडलेले पुस्तक सन २०१५ यादी क्रमांक २२८६)
माणूस हा जन्माच्या अगोदरपासून विचार करण्याची प्रक्रिया सुरू असते. गर्भधारणेची सुरूवात देखील मेंदूपासून होते.......
सायलीचे आंतराष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण यश

पालघर जिल्हातून निवड झालेली न्यू इंग्लिश स्कूल ज्यूनियर कॉलेजमध्ये इ. 12वीत शिकणारी विदयार्थीनी कु. सायली चंद्रकांत कान्हात हिने दि. 21 ते 27 सप्टेंबर 2016 या कालावधीत रशियातील अन्पा येथे झालेल्या आंतराष्ट्रीय......
आता स्टील उद्योगाला ‘अच्छे दिन’

जालना : यंदा झालेला चांगला पाऊस आणि राज्य सरकारकडून स्टील इण्डस्ट्रीला वीजबिल दरात दिलेली १ रुपया १७ पैशांची सूट यामुळे या उद्योगाला चांगले दिवस आलेत. आगामी काळात गृहप्रकल्प आणि रस्त्यांची कामे सुरु होणार......
एक सर्वोत्तम कवितासंग्रह - भावतरंग

काव्याविषयी लिहितांना एका इंग्रजी भाष्यकारानं Spontaneous overflow of powerful feelings... उस्फूर्त भावनांचा सहजस्फूर्त उद्रेक अस लिहिलं आहे. अंतरीचे धावे स्वकाने बाहेरी असं तुकोबांचं वचन तर......
कवितासागर साहित्य अकादमीचे पुरस्कार

कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य साहित्य संस्था आहे. लेखकांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत केला जातो. विविध ठिकाणी अनेक साहित्य संमेलनाचे आजपर्यंत यशस्वी.....
जैन तत्त्वज्ञानाचे शास्त्रीय भूमिकेतून केलेले विवेचन म्हणजेच तत्त्वप्रकाश

दिग्देशेभ्य खगा एत्य संवसन्ति नगे नगे |
स्व स्वकार्यवशाद्यांति देशे दिक्षु प्रगे प्रगे ||
अनेक दिशांतून, प्रदेशांतून अनेक पक्षी संध्याकाळी एका महावृक्षाच्या आश्रयाला येतात आणि प्रात:काळ होताच ते सर्व पक्षी आपापल्या कामासाठी भिन्न भिन्न प्रदेशांना निघून जातात.
......
काझी गढीची जबाबदारी पुरातत्त्व विभाग घेणार देखभाल व दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हेे

काझी गढीच्या देखभालीच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या तिढय़ावर तोडगा निघण्याची शक्यता बळावली असून हा परिसर राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांमध्ये समाविष्ट असल्याचे ......
देशातील पहिल्या महिला ‘डॉक्टर रखमाबाई’ रुपेरी पडद्यावर

ज्या काळात स्त्रियांसमोर बालविवाह आणि त्यातून येणाऱ्या समस्या होत्या. शिक्षणासारख्या मूलभूत हक्कांपासून समाजाने त्यांना दूर ठेवले होते, त्या काळात ज्या माणसाबरोबर आपला बालविवाह झाला त्याला पती म्हणून स्वीकारण्याचे नाकारणाऱ्या......
कावेरीचे पाणी फक्त पिण्यासाठी

कावेरीच्या चारही जलाशयांतील पाणी केवळ पिण्यासाठी वापरण्यात येईल. अन्य कोणत्याही कारणासाठी त्याचा वापर करता येणार नाही, असा सर्वपक्षीय ठराव कर्नाटकने शुक्रवारी विशेष अधिवेशनात केला. तमिळनाडूला सहा हजार क्यूससेक पाणी ......
आईचा त्याग - राज धुदाट (पाटील)

माझी आई तिला माझ्या कामाची, माझ्या राहण्याची, खाण्यापिण्याची फार काळजी आहे असे सांगत होती. तिची काळजी पाहून तिला म्हणालो, “मम्मी, मी आता बाळ नाही, मी आता मोठा झालोय, तू उगाच काळजी करते,” माझे हे उत्तर ऐकूनती म्हणाली.....
‘ओळख राष्ट्रीय प्रतीकांची’

‘ओळख राष्ट्रीय प्रतीकांची’ या पुस्तकात लेखक मंगेश विठ्ठल कोळी या लेखकाने संकलित केलेल्या राष्ट्रीय प्रतीकांच्या बारीक सारीक तपशिलासह वर्णन केलेल्या प्रतीकांचे वाचन करतांना एक वेगळाच आनंद मिळतो......
बस न थांबविणाऱ्या चालकासह महिला वाहकास मारहाण

रहाडी ते भारमदरम्यान प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटी बसचे चालक सतीश जमधाडे यांना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण सोडविण्यासाठी गेलेल्या महिला वाहकास संशयितांनी मारहाण व शिवीगाळ केली.......
‘एसपीव्ही’चा तिढा सुटल्याने ‘स्मार्ट सिटी’

साधारणत: दीड वर्षांपासून निव्वळ चर्चेत असणाऱ्या आणि प्रारंभीच्या दोन टप्प्यांत काही कारणांस्तव पिछाडीवर राहिलेल्या नाशिकचा स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या टप्प्यात अखेर समावेश झाला आहे. एसपीव्ही अर्थात विशेष उद्देश वाहन ही शासकीय......
हुतात्मा चंद्रकांत गलांडे यांच्यावर अंत्यसंस्कार

हुतात्मा चंद्रकांत गलांडे अमर रहे...वीर जवान तुझे सलाम...पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत आज (मंगळवार) जिल्हावासियांनी जाशी (ता.माण) येथील हुतात्मा लान्स नायक चंद्रकांत गलांडे यांच्या पार्थिवाला मानवंदना दिली.......
सर्वोत्कृष्ट कथासंग्रह - प्रबोधन

प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य हे एक सिध्दहस्त लेखक तथा उत्तम कथाकार आहेत. त्यांचे वडील डॉ. हेमचंद्र वैद्य हे ‘सन्मति’ या बाहुबली-गुरुकुल मुखपत्रातून, ‘उद् बोधन’ या सदराद्वारे उद् बोधनपर लेखन करीत होते. घराण्याचा लेखनाचा वारसा समर्थपणे चालवणारे......
अतिशय सोप्या शब्दात जीवनाचे तत्त्व मांडणारा कवितासंग्रह - अग्निदिव्य

कविराज संजय अशोक तकडे हे एक अत्यंत निष्ठेने लेखन करणारा, आपल्याच भावविश्वात रमणारा, जन्मदात्यांच्या ऋणानुबंधनात, भावनाविभोर होणारा कवी मनाचा मित्र मी जवळून पहिला, अनुभवला. आपल्या मित्र परिवारात रमून काव्यनिर्मितीचा आस्वाद......
साहित्य सागरातील अनमोल हिरा म्हणजे - प्रा. प्रवीणकुमार वैद्य

सहजासहजी अब्दुल लाट येथे लेखक प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य आणि प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील या द्वयांची भेट झाली. खूप आनंद झाला. प्रा. प्रवीणकुमार वैद्य यांच्यासारखे लेखणी बहाद्दूर आणि डॉ. सुनील पाटील यांच्यासारखे डॉक्टरेट सुदुरवर.....
वसई शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेची बक्षिसे जाहिर

लायन्स क्लब ऑफ वसई पर्ल्स आणि वसई फर्स्ट यांच्या तर्फे वसई शहरात सर्वाजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले होते, या वर्षी प्रथम किंवा ......
भारताला दुसरे सुवर्ण, भालाफेकपटू देवेंद्रची विश्वविक्रमासह पदकाला गवसणी

रिओमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने दुसरे सुवर्णपदक पटकावले. भालाफेकपटू देवेंद्र झाझरियाने विश्वविक्रम रचत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे अथेन्स येथे २००४ साली झालेल्या पॅरालिम्पिकमध्येही......
आरपीएफच्या जवानांची रेल्वे मार्गावर गस्त रेल्वेरूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी उपाय

रेल्वेरूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी उपाय
रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस यांनी अनेकदा आवाहन करूनही केवळ आयुष्यातील काही मिनिटे वाचवण्याच्या नादात रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या मुंबईकरांपायी......
‘डॉल्बी’चा खर्च टाळून ‘जलयुक्त शिवार’ला मदत

गणेशोत्सव हे समाजप्रबोधन चळवळीचे साधन आहे
सांगलीतील गणेश मंडळांचे विधायक पाऊल; ९ लाखांचा निधी गणेशोत्सव हे समाजप्रबोधन चळवळीचे साधन आहे. या चळवळीच्या माध्यमातून उपलब्ध होणारी वर्गणी समाजविघातक ‘डॉल्बी’सारख्या साधनावर खर्च करण्यापेक्षा हा प ......
एक अनुभव - एक धडा

आपल्याला ज्या गोष्टी दिसतात त्या तशाच असतात असे नाही. जसे दिसते तसे नसते म्हणून जग फसते असे आपण नेहमी म्हणत असतो किंवा इतरांकडून तसे अधूनमधून ऐकायलाही मिळते. या म्हणीचा उपयोग अनेकजण......
आयुष्याला कलाटणी देणारे एक क्रांतिकारी पुस्तक...मी गरीब का आहे?

या क्रांतिकारी पुस्तकाच्या माध्यमातून “गरीबी” हा विषय लेखक - राज धुदाट यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडला आहे. गरीबीची कारणे त्यांनी समर्पकपणे सांगितली आहेत,......
लायन्स क्लब ऑफ वसई युनिक तर्फे
युथ सर्विस आठवडा निमित्ताने विविध उपक्रम साजरे

वसई येथील लायन्स क्लब ऑफ वसई युनिक तर्फे इंटरनॅशनल युथ सर्विस आठवडा या निमित्ताने दिनांक 8 ऑगष्ट ते 14 ऑगष्ट 2016 दरम्यान विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते......
मी धरा होऊनी आले

अॅिड्. सौ. माधुरी श्रीकांत काजवेंच्या 'मी धरा होऊनी आले' या कार्यक्रमाबद्दल मी ऐकले होते. त्या स्वतः वकील व इंजिनियर पती श्री. श्रीकांत काजवे या दोघांच्या स्वर.....
राजधानीत जीवघेण्या 'चायनीज मांजा' 'वर बंदी

पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चायनीज प्रकाराच्या मांजामुळे पक्षांसह माणसांनाही मोठी हानी पोचत असल्याने दिल्ली सरकारने अशा प्रकारच्या मांज्यावर संपूर्ण बंदी लागू केली आहे....
दळण आणि ‘वळण’ : ठाण्याची मेट्रो अन् मुंबईची सोय

मुंबईवरील वाहतूक भार कमी करायचा असेल तर वाहतूक प्रकल्पांच्या नियोजनाचा विचार केवळ मुंबईपुरता करून भागणार नाही, याचे भान उशिरा का होईना राज्य सरकारला येऊ लागले आहे......
जसचिनच्या दर्शनाने ठाणेकर भारावले!

ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात तरुणाईचीही झुंबड, त्याने बॅट सोडून तीन वर्षे लोटली तरी आजही क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या दर्शनाने ठाणेकरांचा स्वातंत्र्य दिन सोमवारी .....
जोरदार पावसामुळे खडकवासल्यातील विसर्गात वाढ, बाबा भिडे पूल पाण्याखाली

मंगळवारी आणि बुधवारी पुण्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण ९९ टक्के भरले आहे. या धरणातून बुधवारी दुपारी दुपारी २२८०० क्सुसेक वेगाने......
कवितासागर: कवितेचे पहिले इंटरनॅशनल जर्नल

डॉ. सुनील दादा पाटील यांनी दहा वर्षापूर्वी ‘कवितासागर’ या नावाने मराठी - हिंदी - इंग्रजी भाषेतील कवितांना प्राधान्य देणारे नियतकालिक सुरु केले. जगभरात सर्वाधिक वाचले जाणारे व लाखो वाचकांनी......
स्पर्धा परिक्षेतील यश मिळवून देणारे पुस्तक: स्पर्धा परीक्षांचे अभ्यासतंत्र

आजच्या तरूण पिढीमध्ये स्पर्धा परीक्षा हा शब्द माहित नाही असा एकही तरूण आपल्याला भेटणार नाही. अनेकांचे स्वप्न असते सरकारी नोकरी मिळविणे आणि ती मिळविण्यासाठीची जिद्द ही अनेकांच्या मनामध्ये असते परंतु......
आपल्या विशिष्ट शैलीने मराठी कवितेच्या परंपरेत मोलाची भर घालणारा कवितासंग्रह ‘भरारी’

आमचे स्नेही प्रा. एस. जी. केंद्रे (बीड) हे भौतिकशात्राचे प्राध्यापक होते व आता ते सेवानिवृत झाले आहेत. हिंदी, मराठी इंग्रजी इत्यादि साहित्याच्या अभ्यासकाने कविता लिहिल्या तर नवल नाही. परंतु भौतिकशास्त्रासारख्या.........
महालक्ष्मी मंदिर विकास कामास ऑक्टोबरमध्ये प्रारंभ

नागरिकांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून महालक्ष्मी मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील ७२ कोटी रुपये खर्चाच्या विकास आराखड्याला जिल्हा ......
मुंबईकरांना काविळीचा धोका

दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या काविळीच्या १३५ रुग्णांची नोंद जुलै महिन्यात झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत २९ रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दूषित पाणी आणि अन्नातून हेपेटायटीस ‘अ’ आणि ‘इर्’ (काविळ)......
घाटांत दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प; पाचगणीमध्ये नुकसान

जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. विशेषतः पश्चिनमेकडील भागात पावसाचा जोर आहे. गेल्या 24 तासांत महाबळेश्व रात विक्रमी 15 इंच (389.3 मिलिमीटर) पावसाची नोंद झाली. वेण्णा धरणातील पाणी रस्त्यावर आल्याने पाचगणीकडे जाणाऱ्या......
माळशेज घाटात पुन्हा कोसळली दरड

मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात पुन्हा एकदा दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. ......
क्रियापदांचा खजिना

इंग्रजी शब्दसंग्रह वाढविण्यासाठी एक उत्तम पुस्तक
संगणकाचा कितीही प्रसार झाला आणि इंटरनेटच्या माध्यमातून कितीही माहिती उपलब्ध झाली;......
लहान मुलांच्या विश्वाची सैर घडवणारा कथासंग्रह: सुबोधन

आज एक जेष्ठ शिक्षक तसेच वैद्यक शास्त्रातील अनुभव असणारे श्री प्रवीण वैद्यसर यांची भेट झाली. पहिल्याच भेटीत त्यांचे सर्वगुण संपन्न असे व्यक्तिमत्व अनुभवण्यास मिळाले. त्यांनी पहिले पुस्तक उदबोधन माझ्या हाती दिले आणि दुस-या म्हणजेच ‘सुबोधन’......
‘मुस्लीम कवींची मराठी कविता’ हा शोधप्रबंध लवकरच ईबुक स्वरुपात प्रसिद्ध होत आहे.

जयसिंगपूर (कवितासागर वृत्तसेवा) कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात अभ्यासक किशोरकुमार काशिनाथ कांबळे यांनी डिसेंबर २००९ मध्ये पीएच. डी. (मराठी) पदवीसाठी सादर केलेला व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरकडून अधिकृतरीत्या......
पुणेकरांना रोज एक वेळ पाणी द्या!

पुणेकरांनी गेली नऊ महिने पाणीकपात सहन केली आहे. मग आता त्यांना धरणात पुरेसा पाणीसाठा असताना नियमित पाणी का दिले जात नाही, पुणेकरांना पाणी देणे महत्त्वाचे असून, त्याचे राजकारण का केले जातेय, अशा प्रश्नां चा भडिमार करीत पुणेकरांना.....
मुंबईच्या भूमीवर अजून वाघ जन्मायचाय!

गेल्या पाच वर्षांत राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्रप्रजनन शून्य राजकारणापासून उद्योगापर्यंत आणि खेळाच्या मैदानापासून अभिनयापर्यंतच्या क्षेत्रांतील अनेक ‘वाघ’ मुंबईने जन्माला घातले असले तरी गेल्या पाच वर्षांत मुंबईच्या भूमीवर एकही खराखुरा वाघ जन्मलेला नाही......
‘जलयुक्त’मुळे डुबेरेत अवतरली जलसमृद्धी

लोकसहभागातून गाळ काढल्याने दीड दशलक्ष घनफूट पाणीसाठा
डुबेरे येथे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून चार ठिकाणी ४१ हजार घनमीटर गाळ काढण्यात आल्याने जवळपास दीड दशलक्ष घनफूट (४.१६ कोटी लिटर) पाणी साठवण क्षमता निर्माण झाली. यामुळे २७ एकर क्षेत्राला फायदा.......
ऐन पावसाळ्यात ‘बेस्ट’चा एसी प्रवास स्वस्त!

मुंबई महापालिकेचे आर्थिक पाठबळ नसलेल्या बेस्टचा वातानुकूलित बसचा प्रवास १ जुलैच्या भाडेकपातीनंतर ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वातानुकूलित बससेवेपेक्षा किलोमीटरमागे ५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे येत्या काळात.......
टवाळ ‘टपो’री प्रवाशांनो, सावधान!

पाच दिवसांत ३००वर प्रवाशांवर कारवाई; तंत्रज्ञानाच्या मदतीने रेल्वे सुरक्षा दलाची मोहीम उपनगरीय रेल्वेच्या प्रवासादरम्यान सामान्य प्रवाशांना या ‘टपो’री आणि टवाळ प्रवाशांच्या त्रासाला सामोरे जावे लागते; पण आता मध्य तसेच पश्चिम.......
पुस्तक परिचय: अनमोल कवितांचा खजिना - शब्दकळा कवितासंग्रह

मोठ्यात मोठा अर्थ अचूक आणि कमीत कमी शब्दामध्ये व्यक्त करण्याचे एक उत्तम साधन म्हणजे कविता होय. ‘जे न देखे रवी वह देखे कवी’ या म्हणी प्रमाणेच ‘शब्दकळा’ लिहिणा-या कवयित्री सौ. मनीषा पिंटू वराळे यांचा हा कवितासंग्रह आहे.......
वाचकाला समजेल असा सर्वोत्तम रंजक कथासंग्रह: उद्बोधन

माझे साहित्यिक मित्र श्री. प्रविणकुमार हेमचंद्र वैद्य हे व मी श्री. बाहुबली विद्यापीठात दीड तपाहून अधिक काळ एकत्रितपणे अध्यापनाचे काम करीत होतो. शाळेतील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमातून व मराठीच्या अध्यापनातून त्यांच्यातला वक्ता........
डहाणू रोड स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरले

पश्चिम रेल्वेच्या वाणगाव ते डहाणू रोड रेल्वे स्थानकादरम्यान आज पहाटे अडीचच्या सुमारास मालगाडीचे 11 डबे रुळावरुन घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. या अपघातामुळे मुंबईकडून गुजरातकडे आणि गुजरातकडून मुंबईकडे येणारी.......
सेकंड इनिंग

कल्याण मार्गावरील माळशेज घाटात आज पहाटे दरड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माळशेज घाटात जोरदार पाऊस होत असल्याने दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने मार्ग पूर्णपणे........
ग्राहकांची फसवणूक केल्यास बिल्डर गजाआड

घर खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना (बिल्डर) एक ते पाच वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. खरेदीदारांना वेळेत घर न देणे, करारप्रमाणे बांधकाम न करणे, नियमबाह्य बांधकाम, सोसायटीची नोंदणी न करणे, कन्व्हेअन्स न करणे.......
बनावट ज्येष्ठांना यापुढे एसटीचा चाप

वयाच्या बनावट दाखल्याच्या आधारे वर्षाला कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या बनावट ज्येष्ठ नागरिकांना एसटी चाप लावणार आहे. यापुढे एसटीतून प्रवास करताना सवलत मिळवण्यासाठी तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांचा वयाचा दाखला चालणार नाही.......
सेकंड इनिंग : रेल्वे प्रवासीमित्र

‘रेल्वे आणि रेल्वे प्रवासाशी संबंधित अनेक समस्या’ प्रवाशांना भेडसावीत असतात. हे काम कठीण आहे. या कामातून कोणतीही लोकप्रियता मिळत नाही. हे काम करणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखे असून.........
एका आगळ्या वेगळ्या विषयाला स्पर्श करणारी सर्वोत्तम दीर्घकथा - सावट

आज ब-याच दिवसातून एक अनोखी आणि वास्तवाशी मिळती जुळती दीर्घकथा वाचण्यासाठी मिळाली. लेखिका सौ. दीपाली ओमेश पाटील यांच्या द्वारा लिखित‘सावट’ ही दीर्घकथा वाचण्यास सुरवात केली.........
हळुवारपणे मनाला स्पर्श करणारा कवितासंग्रह - निर्भय भरारी

काही दिवसांपूर्वी कवितासागरचे संस्थापक डॉ. सुनिल दादा पाटील भेटले. त्यांनी कवी अभयकुमार श्रीपाल पाचोरे यांचा निर्भय भरारी हा प्रकाशनाच्या मार्गावरील मराठी कवितासंग्रह वाचण्यास दिला. मी पहिली कविता वाचली........
नागपूर शहरात तीन तासांत 70 मिलिमीटर

मॉन्सूनच्या पहिल्याच पावसाने बुधवारी उपराजधानीची दाणादाण उडविली. अवघ्या तीन तासांत तब्बल 70 मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली. गेल्या 17 जून रोजी चोर पावलांनी विदर्भात दाखल झालेल्या.........
'एलईडी' बल्बने युनिट घटले; पण बिल तसेच !

घरगुती कार्यक्षम योजनेतंर्गत एलईडी बल्बचे वाटप कार्यक्रम राज्यभरातील वीज ग्राहकांना करण्यात आले. यामुळे आज एलईडी बल्बचा वापर वाढला आहे. या बल्बमुळे मासिक युनिटमध्ये काहीसा फरक पडला असला, तरी वीज........
खासगीपेक्षा सरकारी शाळांकडे ओढा

चालू शैक्षणिक वर्षासाठी राज्य सरकारने दोन हजार इंग्रजी शाळांना मान्यता दिली. तर दुसरीकडे इंग्रजी माध्यमातून सरकारी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याचे चित्रही आशादायक आहे.......
ऑर्डर ऑर्डर - एक सर्वोत्तम समाजशास्त्रीय लघुकादंबरी

लेखक महादेव आण्णाप्पा कांबळे यांचे ऑर्डर ऑर्डर हे पुस्तक वाचताना आपल्या समाजातील अनेक कमकुवत असलेल्या परिस्थितीचा आढावा मिळतो तसेच भारतीय न्याय व्यवस्था ही जगात सर्वात श्रेष्ठ न्याय व्यवस्था म्हणून.......
प्रेरणादायी विचार Encouraging Thoughts

(महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समितीने शासनमान्य यादीसाठी निवडलेले पुस्तक सन २०१५ यादी क्रमांक २२८६)
माणूस हा जन्माच्या अगोदरपासून विचार करण्याची प्रक्रिया सुरू असते.......
‘पाणीटंचाईबाबत कायमस्वरूपी उपाययोजनेवर भर द्यावा’

वारंवार त्याच गावात-वाडय़ात दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते हे योग्य नाही. याबाबत संबंधित सर्व यंत्रणांनी टंचाई निर्माण होणाऱ्या गावे – खेडय़ात ठोस उपाययोजना राबवून पिण्याच्या पाणी टंचाई बाबत कायमस्वरूपी........
बाजारात जुन्नरचा हापूस

दहा हजार पेटय़ा दाखल; कोकणातील बागायतदारांच्या संख्येत घट कोकणातील एक-दोन बागायतदार वगळता मुंबईतील घाऊक फळ बाजारात हापूस आंबा पाठविणाऱ्यांची संख्या मंदावली असल्याने या आठवडय़ात कोकणातील......
दहावी निकालातही विद्यार्थिनींची बाजी

करिअरचा टर्निंग पॉइंट असणाऱ्या दहावीच्या परीक्षेत नियमित परीक्षेला बसलेले ८९.५६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावीप्रमाणे याही परीक्षेत विद्यार्थिनींनी बाजी मारली असून, राज्यात ९१.४१ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या.......
महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने राज्यातील २९ मान्यवरांना पुरस्कार वितरण

जयसिंगपूर, ता. ३० (कवितासागर वृत्तसेवा) महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने राज्यातील ग्रामीण पत्रकारांचा स्नेहमेळावा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या २९ मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन .......
‘सीईटी’त पुण्याचे चमकदार यशं

राज्य शासनातर्फे मेडिकल, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पुण्यातील अनेक विद्यार्थ्यांनी १८९ ते १९९ पर्यंत गुण मिळवले आहेत. .......
नामवंतांचे बुकशेल्फ : पुस्तकांशी जोडले नाते

गदी लहानपणापासूनच हा स्नेहबंध निर्माण झाल्याने पुस्तकांशी वेगळे नाते तयार झाले.
अभिजित केळकर, अभिनेते ‘चंपक’, ‘चांदोबा’, ‘ठकठक’ या बालसाहित्यांपासून .......
यशोमंत्रा - व्यक्तिमत्व विकासाकरिता एक सर्वोत्तम पुस्तक

श्री. मंगेश विठ्ठल कोळी या तरूण लेखकाचे यशोमंत्रा हे छोटेखानी पुस्तक माझ्या वाचण्यात आले. लेखक तिशीतला तरूण आहे. परंतु लेखकाची प्रगल्भता साठीच्या पलीकडची वाटते. त्यांनी जीवनाचा यशोमंत्र देताना त्याचे काही ठराविक .......
राज्यात यंदा सरासरीच्या जास्त पाऊस

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून (मॉन्सून) जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा राज्यात सरासरीच्या 102 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज कृषी व हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी बुधवारी वर्तविला........
सर्वांत लांब रेल्वे बोगदा खुला

एर्स्टफ्लेड (स्वित्झर्लंड) - जगातील सर्वांत लांब असलेला गोथार्ड रेल्वे बोगदा आज स्वित्झर्लंडमध्ये खुला झाला. तब्बल 54 किलोमीटर लांबीचा (सुमारे 37 मैल) हा बोगदा असून, 1947 मध्ये त्याचा प्राथमिक आराखडा तयार.......
चवंडकं - वास्तवाला भिडणारा हृदयस्पर्शी कथासंग्रह

काही दिवसांपूर्वी शिरढोण या गावी झालेल्या ‘संवाद’ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविणारे आणि साहित्य क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख असणारे लेखक, कवी, चित्रपट लेखक, कथाकार, कादंबरीकार, गीतकार, पटकथा लेखक.......
कोल्हापूरमध्ये शनिवारी सामाजिक ऐक्यो परिषदं

पंचगंगा खोरे बहुजन युवा शक्तीतर्फे शनिवारी (ता. 4) सामाजिक ऐक्यट परिषद होणार आहे. सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारक भवनात परिषद होईल. संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण दादा पाटील प्रमुख.......
मॉन्सूनच्या वाटचालीस गती मिळण्याची शक्यता

अरबी समुद्रात अनुकूल वातावरण; दक्षिण भारतात पूर्व मोसमीची दमदार हजेरी - अरबी समुद्रात अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने पावसाचे ढग घेऊन येणाऱ्या मॉन्सूनच्या वाटचालीस गती मिळण्याची शक्याता आहे. .......
केळी उत्पादनात भारत अव्वल

काही वर्षांपूर्वी अत्यल्प असलेली केळीची लागवड आज मोठ्या प्रमाणात वाढून ती शेतकऱ्यांनी अंगीकारण्यामागे जैन इरिगेशनचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी निर्माण केलेल्या टिश्यू कल्चर रोपांपासून ते यासाठी आवश्यनक असलेल्या.......
अंध देविदास कष्टाने बनला बहुकुशल कारागीर

वयाच्या दुसऱ्या वर्षी डोळ्यातील दृष्टी गेली. तारुण्यात आई-वडिलांचे छत्र हरपले. आई-वडिलांच्या संस्कारातून तावूनसुलाखून तयार झालेला देविदास सत्यनारायण कामुनी (रा. नीलमनगर, इंदिरा वसाहत) हा सध्या नोकरीच्या शोधात आहे.......
आदिवासींच्या मुला-मुलींची 12 वी फेरी महाराष्ट्र दर्शनाला

जिल्हा पोलिस प्रशासन व आदिवासी विकास विभागाच्या वतीने आपला महाराष्ट्र सुवर्णजयंती सहल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नक्षलपीडित, नक्षलवाद्यांचे नातेवाईक, आदिवासींच्या मुला-मुलींची.......
मुसळधार पावसाने दाणादाण

नाशिक शहर, परिसर आणि जिल्ह्याच्या काही भागांत काल सायंकाळनंतर वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि टपोऱ्या गारांसोबत हजेरी लावणाऱ्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळित केले.......
पुन्हा नव्याने सुरूवात : मराठीतील एक सर्वोत्तम कादंबरी

आज मला तुम्हाला सांगायला आनंद होतो आहे. काही दिवसांपूर्वी मला ‘‘पुन्हा नव्याने सुरूवात’’ ही कादंबरी वाचावयास मिळाली. या अगोदर ‘अग्नीपुत्र’पुस्तकासाठी जवळपास 5 लाख वाचकांचा प्रतिसाद मिळालेले जगप्रसिद्ध कादंबरीकार.......
’त्या’ गावांमध्ये डिजिटल क्लासरूम अन् ग्रंथालयेही!

राज्य सरकारच्या डिजिटल ग्राम योजनेतून डिजीटल झालेल्या नागपूर जिल्ह्य़ातील पाच गावात यापुढे तेथील शाळांमध्ये डिजीटल क्लासरूम्स अन् ग्रंथालये सुरू केली जाणार आहे. दरम्यान, या योजनेच्या दुसऱ्या.......
पर्यावरणीय अहवालाद्वारे स्थानिक समस्या सोडविण्याकडे लक्ष

शालेय स्तरावर पर्यावरण विभागाच्या सहकार्याने सुरू असलेल्या पर्यावरण सेवा योजनेंतर्गत नाशिक, जळगाव व अहमदनगर या तीन जिल्ह्य़ांतील १० तालुक्यांमध्ये १६ गावांचा पर्यावरणीय सद्यस्थितीवर अहवाल तयार करण्यात आला आहे........
कृषक केंद्रातून प्रक्रियायुक्त ९९ टन आंबा अमेरिकेला

आपल्या वैशिष्टय़पूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतीय आंब्याची समस्त अमेरिकावासीयांना पडलेली भुरळ कायम असून मुबलक उत्पादनामुळे यंदा निर्यातीचा नवीन टप्पा गाठला जाण्याची चिन्हे आहेत.......
रेल्वेस्थानकावर शेडचे “पाणी अडवा पाणी जिरवा” ही मोहीम राबवावी

पाण्याची तीव्र टंचाई पहाता प्रत्येक रेल्वे स्थानक येथे असलेले पत्र्याच्या शेडचे पाणी पन्हळ द्वारे विहीरीत (किंवा स्थानकाच्या सोयी नुसार वॉटर स्टोरेज) जमा केल्यास लोखो-कोटी लिटर पाणी जमा .......
विद्यार्थ्यांनी बनविला टाकाऊ वस्तूंपासून सौरडेझर्ट कूलर

घरातील टाकाऊ वस्तू प्लास्टिक खुर्ची, प्लास्टिक टब, मारुती व्हॅनच्या बॅटरीतला पंखा, इंडिका कारचा टाकाऊ फ्युअल पंप, कृत्रिम कूलरचे गवत व विजेच्या तारांचा उपयोग करून दोन शाळकरी मुलांनी सौरउर्जेवर चालणाऱ्या .......
'अभिषेक ठणठणीत हो, आम्ही तुझ्या पाठीशी'

वैद्यकीय अहवालातील रक्ताच्या कर्करोगाचे निदान ऐकून आठवीत शिकणारा अभिषेक मनातून हादरून गेला. मोलमजुरी करणारे आईवडील उपचारासाठी पैसा कोठून आणतील, हा एक जटिल प्रश्न होता........
तीन वर्षांत ५३३ कोटी लिटर साठवणक्षमता

‘सकाळ रिलीफ फंडा’च्या जलसंधारण मोहिमेचे यश ‘सकाळ’च्या विश्वाोसार्हतेवर सहभागाची मोहोर उठवणाऱ्या ‘सकाळ’च्या वाचकांनी दिलेल्या भरघोस मदतीच्या पाठबळावर ‘सकाळ रिलीफ फंडा’ने हाती घेतलेल्या ओढे, नाले, तलावांतील गाळ काढण्याच्या मोहिमेत......
नवे जगणे : व्यक्तिमत्व विकासाचे एक सर्वोत्तम पुस्तक

आज एक अनोख्या पद्धतीचे लिखाण वाचायला मिळाले खूप छान वाटले. ब-याच दिवसात असा विषय नाही वाचला. कवितासागर प्रकाशनचे संस्थापक डॉ. सुनिल दादा पाटील यांनी लेखक संदीप शेडबाळे यांनी लिहिलेले.......
उंबराचे फुल - एक सर्वोत्तम कवितासंग्रह

कवी केशवराव संभाजीराव शिंदे यांच्या उंबराचे फुल या कवितासंग्रहामध्ये मन मोकळ्या शब्दांची उधळण आणि नवनवीन शब्दाचा प्रयोग कवीने अतिशय सुबक पद्धतीने केला आहे. निसर्ग सृष्टीच्या नियमाप्रमाणे कोणत्याही........
‘फाय फाऊंडेशन’ची दुष्काळग्रस्तांसाठी १ कोटींची मदत

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी इचलकरंजी येथील फाय फाऊंडेशनचे अध्यक्ष, उद्योगपती पंडित कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला. फाय फाऊंडेशनचे कार्यवाह.......
दुष्काळामुळे खुले झाले पळसदेवचे पुरातन मंदिर

दुष्काळामुळे उजनी धरणातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात लुप्त झालेली इंदापूर तालुक्यातील अनेक गावे आणि प्राचीन मंदिरे पुन्हा एकदा खुली झाली आहेत.......
बारामतीतील गावांची तहान भागवण्यासाठी विद्यार्थी पाणी पुरवणार !

बारामतीतील चार गावांची तहान भागवण्यासाठी पुण्यातील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी एकत्र आले आहेत. उंदवडी केपी, उंदवडी सुपे, जराडवाडी आणि कारखेल या चार गावांना चाळीस दिवसांसाठी टँकरने पाणी पुरवण्याचे या.......
लेखक हृषीकेश विटेकरी यांचे ज्येष्ठ नागरिक सेवा संघात सामाजिक प्रबोधन संपन्न

जयसिंगपूर येथील डॉ. एस. के. पाटील ज्येष्ठ नागरिक सेवा संघटनेच्या द्वारे आयोजित पाक्षिक सभेत शिरोळचे तरुण तडफदार नवोदित कथा - कादंबरीकार व पर्यावरणवादी इंजिनिअर मा. श्री. हृषीकेश विटेकरी यांनी.......
प्रत्येक व्यक्तीला आत्मपरीक्षण करायला लावणारा कवितासंग्रह - मन पारंब्या

आज कवितासागर प्रकाशनचे संस्थापक डॉ. सुनिल दादा पाटील भेटले बर्यााच दिवसातून भेटल्यामुळे काही गप्पा झाल्या. त्यानंतर नवीन काही वाचावयास बर्यातच दिवसामध्ये न मिळाल्याची खंत मी त्यांना व्यक्त केली........
हजारो व्हऱ्हाडींच्या साक्षीने सामूहिक विवाह

देवरूखनगरीत गवळी समाज एकवटला आणि दहा हजार वऱ्हाडींच्या साक्षीने जिल्ह्यातील 16 वधू-वरांचे शुभमंगल झाले. फटाक्यां च्या आतषबाजीत ढोल-ताशांच्या गजरात सामूहिक विवाह सोहळा थाटात.......
विद्यार्थ्यांना मिळणार वेळेत साहित्य

आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे यंदा पालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांचे शालेय साहित्य वेळेत मिळणार आहे. दरवर्षी निविदा प्रक्रियेत अडकण्याऐवजी दोन वर्षांची खरेदी एकाच वर्षात करण्याचा निर्णय.......
झाडू विक्रीतून ‘त्याने’ केली बेरोजगारीवर मात

जेव्हा सर्व मार्ग बंद झालेले दिसतात तेव्हा मनुष्याच्या मनात नकारात्मकता वाढीस लागते. पण असे काही तरुण आहेत, की ते नकारात्मकतेवर मात करून इमानेइतबारे आपले पोट भरतात.......
प्रेरणादायी विचार Encouraging Thoughts

माणूस हा जन्माच्या अगोदरपासून विचार करण्याची प्रक्रिया सुरू असते. गर्भधारणेची सुरूवात देखील मेंदूपासून होते. म्हणजेच मेंदू आला म्हणजे एक विचार आला असे समीकरण असते हे सर्वांना माहित आहे. प्रेरणादायी विचार हे पुस्तक वाचत .......
कोल्हापूर जिल्हय़ालाही यंदा पाणीबाणीचा दणका

जलसमृध्द असणाऱ्या कोल्हापूर जिल्हय़ाला पाणीबाणीचा दणका बसू लागला असून शहर व ग्रामीण भागात हाणामारीच्या घटना घडू लागल्याने जिल्हय़ात संघर्षांची गुढी उभारताना दिसत आहे. कर्नाटक शासनाने कृष्णा नदीतून अधिक प्रमाणात पाणी मिळण्याची मागणी केल्याने कृष्णेवर अवलंबून असणाऱ्या जिल्हय़......
डासांना हद्दपार करणारी गावं!

एका सिव्हिल इंजिनियरने केलेली कमाल ! आज आपल्या आजु बाजूला जर बघितले तर चिरटाचे व डासांचे साम्राज्य आहे पण तेच नष्ट झाले तर डासांना हद्दपार करणारी गावं!
शहरं असोत वा खेडी किंवा वाड्या-वस्त्या.......
पाणी कसे वाचवाल - जे.एन.एस. तर्फे आयोजन

पाणी टंचाई जाणवतेय ? पालिके चे पाणी पुरत नाही ? असलेली विहीर आणि बोअर वेल सुद्धा आटली ? अहो अजून पावसाळ्यासाठी दीड महिना वेळ आहे. दर वर्षी हे असेच होणार का ? वसई मध्ये भरपूर पाऊस.......
वेंगुर्ले येथे शिमगोत्सवाची सांगता

शहर व परिसरातील शिमगोत्सवाची सांगता आज धुळवडीने झाली. सकाळपासूनच ठिकठिकाणी रंगपंचमी खेळली जात होती. येथील शिमगोत्सवाची सांगता ही फाल्गुन अमावास्येला होते. त्यामुळे कधी 14, ........
ज्येष्ठांसह मुलांवर होतोय उष्म्याचा परिणाम

जिल्ह्यातील तापमान सरासरीपेक्षा वाढत आहे. नाशिकचे तपमान 38 अंश सेल्सियसच्या जवळपास असल्याने वातावरणातील उष्मा वाढलेला आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होत असून, लहान मुलांना वाढत्या उन्हामुळे ताप, पोटदुखीचा त्रास, तर ज्येष्ठांना दम्याचा त्रास......
गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी बाजार सज्ज

गुढीपाडवा! हिंदू नववर्ष उद्यापासून (ता. 8) सुरू होत आहे. या निमित्ताने नव्या गाड्या, घरे व वस्तूंचे बुकिंग होते. मुहूर्ताचे व्यवहार करण्यासाठी बाजारपेठही सज्ज झाली आहे. दर वर्षी अक्षय्यतृतीयेपासून आंबा या फळाची चव चाखायला मिळते. मात्र, यंदा आंबा जानेवारीच्या शेवटच्या.......
कोच बनण्याची घाई नाही

भारतीय सीनियर संघाचा मुख्य कोच बनण्याची मला घाई नाही. पद सांभाळण्यासाठी क्षमता आणि वेळ आहे का, या दोन गोष्टींवर कोचपदाचा निर्णय अवलंबून असेल, असे माजी कर्णधार राहुल द्रविड याने बुधवारी स्पष्ट केले........
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस आणि कवितासागर प्रकाशनच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाचे आयोजन - जयसिंगपूर

राष्ट्रीय स्तरावर विविध विक्रमांची नोंद ठेवणारी संस्था ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि महाराष्ट्रातील अग्रगण्य प्रकाशन संस्था ‘कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर’ यांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर येथील प्रसिद्ध विचारवंत व माजी प्राचार्य बी. बी. गुरव यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवी.......
विचारवृक्ष

विचार बिघडले की विकार तोंड वर काढतात आणि विचार सुधारले तर माणसं आकार घेऊ लागतात, देऊ लागतात. मग हीच माणसं पुढेपुढे जाऊन आपलं कुटुंब, समाज, देश, विश्व समृद्ध करतात, तेव्हाच ती ख-या Homo sapiens चा वंशवेल पुढे नेऊ लागतात. .......
अतिक्रमण हटावचा ‘जळगाव पॅटर्न’

अतिक्रमणाने व्यापलेले शहरातील प्रमुख रस्ते मोकळे होऊच शकणार नाही, त्यामुळे आहे त्याच परिस्थितीत राहावे! यानुसार जळगावातील नागरिकांनी रहदारीचे मार्ग वळविले होते. परंतु प्रत्येक मार्गच ‘हॉकर्स’ मार्ग होत होता. मात्र गेल्या काही.......
पुणे लोकलसाठी योजना करण्याचा विचार-प्रभू

मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही लोकल रेल्वे सुरु करण्याबाबत काही योजना करण्याचा विचार आहे, त्यासाठी निधी देण्यात येण्याची शक्यता असल्याचे आज (शनिवार) रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. गोखले इन्स्टिट्यूटमध्ये आज सुरेश प्रभू यांचे ‘व्हिजन फॉर इंडिया‘......
महिलांना घरबसल्या रोजगार

शाहूवाडी तालुक्या तील खुटाळवाडी कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाला लागून वसलेलं गाव. पाण्याची दर उन्हाळ्यात ठणठण ठरलेली. त्यामुळे गावात शेतीचा प्रश्नोच नाही; पण दोनशे-सव्वाशे उंबरा असलेल्या या गावात जवळपास घरोघरी पारंपरिक पद्धतीचा चिंच उद्योग चालतो. .......
रिक्षाचालकाचा मुलगा होणार न्यायाधीश

गरीब कुटुंबात जन्म झाला म्हणून काय झालं?... या परिस्थितीचं ओझं हे आपलं प्राक्तन आहे, असं मानलं नाही की आयुष्य बदलायला सुरवात होते... त्याचं एक उदाहरण आणि गरीब परिस्थितीत जगणाऱ्या युवकांना प्रेरणादायी ठरावं, असं नाव म्हणजे जाहेद जाकीर इनामदार........
शिवजयंती निमित्ताने शिवसेना झेंडाबाजार शाखे तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

शिवजयंती निमित्ताने शिवसेना झेंडाबाजार शाखा व शिवसाई मित्र मंडळ आयोजित जनसेवा हेल्थकेअर हॉस्पिटल (पापडी, वसई) व लायन्स क्लब ऑफ वसई युनिक ह्यांच्या सहयोगाने आरोग्य तपासणी शिबिर, नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू तपासणी / मोफ त शस्त्रक्रिया......
जिल्ह्यात मुसळधार पावसासह गारपीट

जिल्ह्यात उन्हाचा चटका जाणवत असतानाच रविवारी अचानक आकाश ढगांनी भरून आले. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. खापा, तारसा, निमखेडा, अरोली, कोदामेंढी, मांढळ, हिंगणा, वाडीसह संपूर्ण जिल्ह्यात ७ वाजताच्या सुमारास सायंकाळी वादळी वाऱ्यासह......
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची ७५ टक्के पाणीपट्टी वसुली

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची ७५ टक्के पाणीपट्टी वसुली झाली असून, मार्चअखेर ती शंभर टक्के होईल, असा विश्वालस जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला आहे. जिल्ह्यात सर्वांत कमी पाणीपट्टीची वसुली त्र्यंबकेश्वसर तालुक्यायत ३८ टक्के झाली आहे......
समतेचे पुजारी एस. एम. जोशी

आजच्या तरूणपिढी समोर एक आदर्श व्यक्तीमत्व कसे असले पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणजे एस. एम. जोशी होत. लहानपणी आलेल्या अडचणीवर कशा प्रकारे मात केली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीला न घाबरता, न डगमगता साहसाने उभे राहिले पाहिजे.....
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

स्वतःच्या कार्यातून नेहमी इतरांना सुख, समृद्धी आणि प्रसिद्धीसाठी धडपडत असणारे कवी डॉ. कुमार रामगोंडा पाटील होय. संवाद आणि सुसंवाद या नावाचे दोन निबंधसंग्रह प्रकाशित झाले आहेत. यामधील संवाद या निबंधसंग्रहास ‘बेस्ट .....
मकोकणातून दररोज 18 हजार पेटी आंबा वाशीत

कडकडीत उन्हामुळे तयार झालेला आंबा काढण्यासाठी कोकणात बागायतदारांचे नियोजन सुरू आहे. कोकणातून दररोज सुमारे 18 हजार पेटी आंबा वाशी बाजारात पाठविला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी चांगला भावही मिळत आहे.....
औरंगाबाद शहरात प्रथमच महिलेचे अवयवदान

दुचाकीच्या धडकेत जखमी होऊन मेंदूचे कार्य थांबलेल्या एका महिलेचे अवयवदान करण्यात येणार आहे. अवयवदानाबद्दल जनजागृती झाल्यामुळेच अनेक जण यासाठी पुढाकार घेत असून शहरात प्रथमच एका महिलेचे अवयवदान करण्यात येणार आहे......
चवदार तळे सुशोभीकरणासाठी निधी

महाड येथील चवदार तळे सुशोभीकरण करण्यासाठी तसेच महाड येथे येणाऱ्या अनुयायांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देता याव्यात यासाठी महाड नगर परिषदेला आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सामाजिक न्याय.....
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटला चाकाएवढा आनंद

परीक्षेची फी भरायचीही जिथं विवंचना, तिथं शाळेत जायला सायकल कुठून मिळणार? वाऱ्यावादळात आठ-आठ किलोमीटर पायपीट करीतच त्यांच्या शिक्षणाची गाडी चाललेली. त्या दिवशी त्यांना चकाचक सायकली मिळाल्या अन् चाळीसभर पोरांनी हौस फिटेतो मैदानाव.....
यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी दोन पुस्तकांचे प्रकाशन

कराड : (कवितासागर वृत्तसेवा) शनिवार दिनांक 12 मार्च रोजी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त येथील समाधीस्थळी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील.....
सह्याद्रीचा संस्कारयात्री : गणपतराव कणसे - एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

मी आजपर्यंत अनेक व्यक्तींना भेटलो, बोललो, अनेक व्यक्तींचा सहवास लाभला आहे. मी समुपदेशनच्या किंवा व्याख्यानाच्या माध्यमातून अनेक व्यक्तींशी माझा परिचय होत असतो. अनेक जेष्ठ, श्रेष्ठ, विचारवंत, लेखक, कवी, कादंबरीकार, लघुनाटिका लिहिणारे अशा अनेक प्रकारचे समाजातील.....
बचत गट होणार डिजीटल; नाबार्डचा उपक्रम

देशातील ग्रामीण भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय नाबार्डने घेतला आहे. त्यासाठी स्वयंसहायता बचत गटाच्या चळवळीला डिजीटल करण्याच्यादृष्टीने नाबार्डने ई-शक्ती हा कार्यक्रम विकसित केला असून महाराष्ट्र.....
अंधाऱ्या आयुष्यात फुलला "वसंत'

आपलं दुःख उगाळत बसायचं नसतं, संकटाला संधी मानून पुढं जायचं असतं. निसर्गानं एखादा अवयव दिला नाही म्हणून रडायचं नाही. आहे त्या परिस्थितीतही अंधारलेल्या आयुष्याला प्रकाशमान करायचं, असाच संदेश देत ते स्वतःचं आयुष्य जगतात. स्वतः अंध असलेला.....
महापालिका शाळेतील रती कसबेची गगनभरारी

शास्त्रशुद्ध शिक्षण न घेताही गायन क्षेत्रात आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झालेली येथील रती कसबे हिने थेट गगनभरारी घेतली आहे. मलेशियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गीत गायन स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. ती महापालिका कॅम्प प्रशालेत शिकत आहे.....
माजी लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा यांचे निधन

माजी लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा यांचे आज (शुक्रवार) सकाळी राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. .....
बंधाऱ्यांअभावी टंचाईच्या झळा तीव्र

जिल्हा परिषद प्रशासनाला निश्चिीत केलेले कच्चे व वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट 100 टक्के या वर्षीही पूर्ण करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यकता आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागली असून, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पाणीटंचाई निवारण्या.....
काव्यांजली

कवी संजय अशोक तकडे यांनी लिहिलेल्या काव्यांजली हा कवितासंग्रह आहे. कवीने खेडे गावात राहत असताना येणारे अनुभव अडचणी यांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. कवीने मनोगतामध्ये जीवनाचा सारीपाठ मोजक्या शब्दामध्ये गुंफून व्यक्त करण्याचे साधन अर्थात कविता असतात.....
हा अर्थसंकल्प प्रागतिक व दूरदृष्टी असलेला:भाजप

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (सोमवार) संसदेमध्ये मांडलेला राष्ट्रीय अर्थसंकल्प हा प्रागतिक व दूरदृष्टी असलेला असल्याची भूमिका भारतीय जनता पक्षाने (भाजप) व्यक्त केली. शेतकरी व समाजामधील दुर्बल घटकांना प्राधान्य....
भोपळ्यातून दोन लाखांची कमाई

फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागातील माळरानावर मुळीकवाडी येथील तरुण शेतकरी लहुराज महादेव मोहिते यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करीत असताना चाळीस गुंठ्यात काशी भोपळ्याचे २२ टन उत्पादन घेतले आहे.....
किल्ले शिवनेरीवर शिवजयंती सोहळा संपन्न

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी राबविलेल्या विविध योजनांचा अभ्यास करून सरकारने दुष्काळात होरपळत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जलसंवर्धनाच्या माध्यमातून साडेसहा लाख हेक्टपर जमीन ओलिताखाली आली....
झुंजार दत्ताजी साळवी यांना राज्यभरात भावपूर्ण आदरांजली

शिवसेनेची मुलुखमैदान तोफ, झुंजार नेते, भारतीय कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय दत्ताजी साळवी यांना आज १४व्या पुण्यतिथीदिनी मुंबईसह राज्यभरात शिवसैनिक आणि कामगारांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. दत्ताजी साळवी यांच्या दादर येथील निवासस्थानी दत्ताजींच्या प्रतिमेला....
म्हैसूर भारतातील सर्वात स्वच्छ शहर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या स्वच्छ भारत योजनेंतर्गत करण्यात आलेल्या देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात म्हैसूर शहराने बाजी मारली आहे....
जवान शंकर शिंदे यांना अखेरचा निरोप

जम्मु-काश्मिंरमधील कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यां शी झालेल्या चकमकीत वीरमरण प्राप्त झालेले नायक शंकर शिंदे यांच्या पार्थिवावर आज सकाळी त्यांचा दीडवर्षाचा मुलगा ओमने अंत्यसंस्कार केले. शहीद शंकर यांची सहा वर्षाची कन्या वैष्णवी वडील आज येणार म्हणून वाट पाहत होती. पार्थिवाचे दर्शन घेतल्यावर चिमुकलीचे डोळे....
‘काव्यसुमनांजली’ म्हणजेच अपेक्षा वाढविणा-या कविता

एक उत्साही, विद्यार्थीप्रिय, प्रयोगशील शिक्षक म्हणून जिल्हास्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. हरिश्चंद्र कोळी, एक कवी म्हणूनही ज्ञात आहेत. अध्यापनाच्या कार्यात कवितांना चाली लावून शिकविणे, विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण करून त्यांना कविता....
लायन्स क्लब ऑफ मार्वे आणि वसई युनिक तर्फे शाळेत बेन्च वाटप

प्रजासत्ताक दिना निमित्ताने चिमाजी आप्पा वसई किल्ल्यातील सेंट गोन्सालो गार्सिया या शाळेमध्ये लायन्स क्लब ऑफ वसई युनिक आणि लायन्स क्लब ऑफ मार्वे यांनी शाळेमध्ये शिकणार्या विद्याथ्यार्ंसाठी 15 बेन्चचे वाटप केले. या शाळेत....
सातारा जिल्ह्यातील धरणांत पाणीपातळी नीचांकी

जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीपातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. कोयनेत केवळ ४८.५७ टीएमसी पाणी असून, धोम धरणात सर्वांत कमी २२.९७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणविण्यास सुरवात झाली आहे.........
बहुसंख्य नोकरदारांना 45 नंतरच हवी निवृत्ती

देशातील बहुसंख्य नोकरदारांना लवकर निवृत्ती घेण्याचे वेध लागले आहेत. वयाची 45 वर्षे पूर्ण करणाऱ्या 61 टक्के लोकांनी पुढील पाच वर्षांमध्ये निवृत्ती घेण्याचा विचार बोलून दाखविला आहे, कामाचा वाढत जाणारा ताण आणि आरोग्याच्या समस्यांमुळे या मंडळींना ........
वंश आणि अंश: एक समाज प्रबोधनपर लघुनाटिका

लेखक मनोहर महादेव भोसले यांनी स्वतः च्या मनोगतामध्ये आजच्या काळातील स्त्रियांच्या बदलत्या विचार सरणीला स्पर्श केला आहे. लग्नामध्ये किंवा लग्न झाल्यावर अनेक वस्तूंच्या किंवा आर्थिक गोष्टी बद्दल एकमेकांचे वाद विवाद असतात........
ना धाक ना दंड, फ्लेक्सेबाजी उदंड!

चौकाचौकांत उभारलेले बेकायदा फ्लेक्सव आणि बॅनर उतरविण्याकडे महापालिकेचे होत असलेले दुर्लक्ष शहराच्या विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरत आहे. न्यायालयाने बजावल्यानंतर शहर चकाचक करण्याची घोषणा केलेल्या महापालिका प्रशासनाकडून केवळ.......
टपाल कार्यालये डिजिटली जोडणार

देशातील टपाल कार्यालये डिजिटल माध्यमातून जोडली जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय दूरसंचार आणि माहिती-तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी रविवारी दिली. प्रसाद म्हणाले, ""ग्रामीण भागातील 12 हजार........
मुंबईत थंडी वाढली

शहरातील दमट, घाम गाळायला लावणाऱ्या हवेपासून सुटका करण्यासाठी मुंबईकर थंड हवेच्या महाबळेश्वरची वाट धरतात. पण मंगळवारी सकाळी मुंबई महाबळेश्वरएवढीच थंड झाली होती. या दोन्ही ठिकाणी किमान तापमान १३ अंश सेल्सिअसवर आले होते........
चंपाषष्ठीनिमित्त साताऱ्यात मुख्य खंडोबा यात्रेला प्रारंभ

चंपाषष्ठीनिमित्त श्रीक्षेत्र खंडोबाच्या यात्रेला सातारा येथे गुरुवारी (ता. 17) उत्साहात प्रारंभ झाला. खंडोबाचे श्रेष्ठ स्थान गड जेजुरीनंतर येथील साताऱ्याच्या खंडोबाला महत्त्व असल्याने या यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येत आहेत. "यळकोट यळकोट जय.......
ग्रामराज्यातील पाच लाख जलस्रोतांचे मॅपिंग करणार

शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी राज्यात पहिल्यांदाच सुमारे पाच लाख सार्वजनिक जलस्रोतांचे मॅपिंग केले जाणार असून, नागपूरच्या "एडीसीसी‘ या संस्थेला हे काम देण्यात आले आहे. ही संस्था सर्वेक्षण करून अणुजैविक व रासायनिक तपासणी करणार आहे.......
ग्रामीण महाविद्यालयातही घुमला 'यिन'चा आवाज

ग्रामीण रंगाच्या आणि ढंगाच्या मुलुख मैदांनी तोफानी नेहमीच राजकीय फड गाजविला. कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांची पोरंही आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले असून "सकाळ‘च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) लीडरशीप डेव्हलपमेंटमध्ये नेता निवडीचा आवाज आज ग्रामीण भागातही घुमला. ग्रामीण जीवनातील व्यथा......
एसटीचे कर्मचारी पगारवाढीसाठी संपावर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील चार कर्मचाऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या आहेत. याबाबत राज्य सरकार आणि एसटी महामंडळ असंवेदनशील आहे, असा आरोप इंटकशी संलग्न महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेसने केला आहे........
शरद जोशी यांना अखेरचा निरोप

अमर रहे अमर रहे, शरद जोशी अमर रहे, शेतकरी संघटना जिंदाबाद, देश का नेता कैसा हो, शरद जोशी जैसा हो अशा घोषणा देत हजारो शेतकर्यांोनी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार शरद जोशी यांना अखेरचा निरोप दिला. शरद जोशी यांचे शनिवारी.......
पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ

पेट्रोल व डिझेलच्या दरात किरकोळ कपात केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आज (बुधवार) केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 30 .......
सुप्यातील "तनिष्का' देणार आरोग्याचा मंत्र

सुपे (ता. बारामती) येथे नागपंचमीच्या सणाला सर्व महिलांना सहभागी करून घेण्यासाठी यंदा विविध पारंपरिक गाण्यांच्या चालीवर खेळ खेळून "तनिष्का‘च्या सदस्या महिलांना आरोग्याचा मंत्र देणार आहेत. पिंगा, काथवटकणा, घसफुगडी, झिम्मा, फुगड्या, फेर,.......
जिद्दीलाच बनविले त्यांनी हात

निसर्गाने त्या दोघांना जन्मतःच एक हात दिला नाही. या अपंगत्वावर त्यांनी मात केली. एका हाताने टायपिंग व संगणक चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. आज हे दोघे तरुण बारामतीच्या सरकारी कार्यालयात आपले कर्तव्य इतरांच्या बरोबरीने.......
ढोबळी मिरचीचे दीड लाखांचे उत्पन्न

दुष्काळी स्थितीमुळे पारंपरिक पिकांऐवजी आनंदवाडी (ता. गेवराई) येथील एका तरुण शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने मल्चिंगवर दोन एकर क्षेत्रांत ढोबळी मिरचीचे पीक घेतले. हे पीक सध्या बहरात असून दर आठवड्याला मिरचीची औरंगाबाद.......
दुष्काळ जाहीर होऊनही मदतीचा पैसा शेतकऱ्यांना मिळेनाच- उद्धव ठाकरे

मराठवाड्यातील दौऱ्यादरम्यान दुष्काळग्रस्तांपर्यंत निधीच पोहोचला नसल्याचे दिसून आले. राज्यातील सावकारशाही अजूनही संपलेली नाही. दुष्काळ जाहीर होऊनही मदतीचा पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. मग हा निधी नेमका जातोय कुठे, असा संतप्त सवाल शिवसेना.......
लवकरच वीजबिल मोबाइलवर

‘नांदेडच्या सांडपाण्यावर परळी औष्णिक केंद्र चालवणार’ परळी औष्णिक वीज केंद्र पाण्याअभावी बंद पडल्याने वीजटंचाईस सामोरे जावे लागत असल्याने नांदेड शहरातील सांडपाणी या वीज केंद्राला कायमस्वरूपी.......
भगवान महावीरांच्या मंदिरांसाठी सुरक्षेची मागणी

भगवान महावीरांचे जन्मस्थळ क्षत्रियकुंड येथून चोरी झालेल्या महावीर स्वामींच्या प्रथम मूर्ति घटनेमुळे दुखी झालेल्या जैन समाजाच्या एका प्रतिनिधि मंडळाने वरिष्ठ आमदार मंगल प्रभात लोढ़ा यांचा नेतृत्वान्वये सोमवारी नवी दिल्ली येथील केंद्राय गृह मंत्री राजनाथ सिंह ........
बालनाट्य संमेलनातून इवल्याशा मनांची आकाशभरारी

प्रौढांइतकीच मुलांची प्रगल्भता, त्यांच्यातील कलागुणांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित पहिल्या अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलनाने सादरीकरणासाठी वाव दिला. त्यांच्यासाठी अभिनयाचे आकाश मोकळे केले. तसेच बालकांनीही एका वेगळ्या.........
संकटकाळी शिवसेना शेतकऱ्यांच्या सोबत

फक्त शेतीवर अवलंबून राहून शेतकऱ्यांच्या मागचे दुष्टचक्र संपणार नाही, तर शेतीसोबतच काही जोडधंदा करता येईल का, यासाठी प्रयत्न करून सरकारच्या विविध योजना तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेना सोबत राहणार आहे. निवडणुका.........
शहिदांच्या स्मरणात आसमंत भावविभोर

मुंबईवर 26-11ला झालेला अतिरेकी हल्ला, युद्धाचाच प्रसंग होता तो. माझ्यासह सात जणांवर फायरिंग झाले. मला सहा गोळ्या लागल्या. सहकारी शहीद झाले, मी एकटाच वाचलो. प्रसंगावधान राखून मी अतिरेक्यांावर फायरिंग केले..........
बिहारमध्ये एप्रिलपासून दारूबंदी- नितीशकुमार

बिहारमध्ये 1 एप्रिल 2016 पासून दारूबंदी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज (गुरुवार) केली.
दारूबंदी दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार..........
“यशोदीप” करिअरच्या वाटा शोधण्यास मदत करणारे उपयुक्त पुस्तक

इयत्ता दहावी-बारावी नंतर पुढे काय? असा प्रश्न आता सर्वांना पडू लागला आहे. याचे कारण आवती-भोवतीचे जग झपाट्याने बदलत आहे. या बदलत्या प्रवाहात आपला पाल्य टिकून राहिला पाहिजे ही प्रत्येक पालकाची काळजी दिवसेंदिवस वाढत आहे..........
मोदी सुधारा, नाहीतर अवस्था वाईट होईल- अण्णा

‘अजूनही वेळ आहे, सुधारा... नाहीतर पुढे आणखी वाईट अवस्था होईल‘ असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. बिहार निवडणुकांमध्ये.........
शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे दोन कोटींचे उत्पन्न

दुष्काळी परिस्थितीवर मात करीत सेनगाव तालुक्यादतील पार्डी पोहकर येथील अभिनव शेतकरी मंडळाच्या शेतकऱ्यांनी एकजुटीतून झेंडूचे उत्पादन घेत तब्बल दोन कोटी रुपयांचे.........
‘गोल्ड बॉण्ड’ योजना ५ नोव्हेंबरपासून

केंद्र सरकारच्या ‘गोल्ड बॉण्ड’ योजनेची सुरुवात ५ नोव्हेंबरपासून होत असून, २० नोव्हेंबरपर्यंत हे बॉण्ड खरेदीचे अर्ज करता येतील. २६ नोव्हेंबरला बॉण्ड ग्राहकांना दिले जाणार आहेत.........
देवेंद्र फडणवीस: दृष्टी आणि दूरदृष्टी !

स्वच्छ प्रतिमेचा नेता अशी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा निर्माण करताना भाजपने दूरदृष्टी दाखवली. त्यांना मुख्यमंत्री करून ती प्रत्यक्षात उतरवली. मतदारांसमोर मांडलेले "व्हिजन‘........
‘तारांगण’ला मिळणार संजीवनी

सरकारी जमिनींवरील ११९५ पूर्वीची पात्र अतिक्रमणे असणा-या जमिनी बांधकाम रहिवाशांचे पुरावे तपासून त्यांना रेडिरेकनरप्रमाणे दरआकारणी करून कायम करण्याचा सरकारचा प्रस्ताव असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले........
‘तारांगण’ला मिळणार संजीवनी

प्रतिसादाअभावी बंद पडलेल्या महापालिकेचे तारांगण पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू असून, इस्रोच्या मदतीने त्याचे रूपडे पालटणार आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर येत्या २२ ऑगस्टपासून तारांगणचे नवे........
कारणे सांगणाऱयांनी घ्यावा सुंदर पिचाईंचा आदर्श

अभ्यासच होत नाही आहे, मला खूप टेन्शन येत आहे, घरची परिस्थिती खूप हलाखीची आहे. अशी कारणे सांगणाऱया तरूण पिढीने गुगलचे नवनिर्वाचीत सीईओ सुंदर पिचाई यांचा आदर्श घ्यायला हवा.........
शिवशंकर घोडके विजयी

दोन वर्षे अध्यक्षपदाची काम केलेले आणि सोलापूरला फिरते खंडपीठ व्हावे या मागणीसाठी प्रदीर्घ कालावधीसाठी ठिय्या आंदोलन करणारे ऍड. शिवशंकर घोडके हे सोलापूर बार.........
रेल्वे लाखो लिटर पाणी साठवू शकते

ऐप्रिल - मे आला की सर्वच ठिकाणी पाण्याचा दुश्काळ जाणवू लागतो. दर वर्षी अगदी भरपूर पाऊस पडून सुध्दा कसलेच नियोजन कोणी करीत नाही. आज प्रत्येक रेल्वे स्टेशनला पत्रे लावले.........
'वेटिंग लिस्ट'च्या तिकिटावर दुसऱ्या रेल्वेने प्रवास?

रेल्वेप्रवासाचे आरक्षित केलेले आणि प्रतिक्षा यादीतील (वेटिंग लिस्ट) तिकिट जर "कन्फर्म‘ झाले नाही तर प्रवाशांना त्याच मार्गावरून जाणाऱ्या दुसऱ्या रेल्वेमध्ये प्रवासासाठी आसन उलब्ध करून देण्याची सुविधा रेल्वेकडून.........
मराठवाडय़ात पाण्यासाठी वणवण

सतत तीन वर्षे दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाडय़ाची परिस्थिती या वेळीही गंभीर आहे. विभागातील धरणांमधील पाणीसाठा तर अवघा ५ ते ७ टक्के आहे. गंभीर टंचाई परिस्थतीचा सामना करण्यासाठी उद्योग.......
पालघर जिल्ह्याचे कामे लवकरच पालघर मधुन होणार

पालघर जिल्ह्यातील प्रशासकीय विभागातील सर्व मंजूर पदे सप्टेंबरमध्ये भरण्यांत येतील, यापुढे जिल्ह्याचे कामकाज ठाण्यातून चालणार नाही, अशी हमी जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा यांनी गुरुवारी येथे दिली.........
नारायण राणे समर्थक नगरसेवकाचा राजीनामा

कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांचे समर्थक नगरसेवक अनिल पाटणकर यांनी गुरुवारी (ता. 6) महापौर आणि महापालिका आयुक्तांकडे पदाचा राजीनामा दिला. आमदार नीतेश राणे यांनी आपली व्यक्तिगत फसवणूक केल्याने.........
गरिबीविरुद्ध लढण्यास हातमाग योग्य ठरेल

आजच्या परिस्थितीमध्ये देशातील गरिबीविरोधात लढण्यासाठी हातमाग हे एक शस्त्र ठरू शकते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांनी चेन्नईमध्ये राष्ट्रीय हातमाग दिवसाची औपचारिक घोषणा केली, तसेच इंडिया हँडलूम या ब्रँडचे उदघाटन केले. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी सकाळी चेन्नई विमानतळावर जाऊन........
हृदयाला पंख लाभले वेगाचे…

वटीतील अंतर्गत रक्तस्त्रावामुळे असाध्य हृदयरोगाचा सामना करीत असलेल्या व मुंबईत उपचार घेत असलेल्या एका २२ वर्षीय तरुणाला सोमवारी पुण्यातील ४२ वर्षीय ब्रेनडेड महिलेच्या हृदयाने जगण्याची नवी.........
चांगल्या वातावरणामुळे अमरनाथची वाट सुकर

श्लोक आणि मंत्राचे पठण करीत भाविकांच्या नव्या तुकड्यांनी बालटल आणि नुनवान पहलगाम बेस कॅम्प येथून 13 हजार 500 फूट उंचीवरील अमरनाथच्या गुफांकडे कूच केली. वातावरण........
रोलमॉडेल- गरिबांसाठी मोफत रुग्णालय

पोटासाठी लोकांच्या घरी राबणाऱ्या, पडेल ते काम करणाऱ्या बाईने स्वप्न बघितले गरिबांसाठी मोफत रुग्णालय उभारण्याचे! केवळ स्वप्न बघून ती थांबली नाही, तर अथक परिश्रमाने तिने समाजाच्या........
वसई-विरार शहर महानगरपालिकेची स्वच्छ वसई- सुंदर वसई

वसई-विरार शहर महानगरपालिकेचा दुसरा आरसा म्हणजे स्वच्छ वसई- सुंदर वसई या स्वच्छतेच्या आरसा वर्षोनुवर्ष वसईची जनता पाहत आहे आणी त्याचा प्रतिसाद वसई च्या जनतेने 2015च्या महानगरपालिकेच्या ........
वडूज परिसरातील ग्रामपंचायतीत चुरशीच्या लढती

वडूज परिसरातील अनेक गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक अंशतः बिनविरोध झाली आहे. उर्वरित जागा व काही ठिकाणी चुरशीच्या दुरंगी लढती होणार असल्याचे चित्र आहे........
जिल्ह्यात दुष्काळाबाबत शासनाला सर्वपक्षीय आमदार जागे करणार

जिल्ह्यात पावसाअभावी शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. मात्र, शासन याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांच्या या भयावह स्थितीसंदर्भात जिल्ह्यातील सर्वपक्षीय.......
पोर्न साइट्सचे शटर डाऊन?

केंद्र सरकारने आता देशातील सामाजिक वातावरण कलुषित करणाऱ्या पोर्न साइट्सवर कारवाईची कुऱ्हाड उगारली असून, व्होडाफोन, एमटीएनएल, एसीटी, हॅथवे आणि.......
‘राकसकोप’ तुडुंब भरण्यास हवे केवळ अर्धा फूट पाणी

बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱया राकसकोप जलाशयाची पाणीपातळी यावर्षी पाऊस कमी असूनही मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. जलाशय तुडुंब भरण्यास आता केवळ अर्धा फूट पाण्याची.......
ध्येयवेड्या तरुणाकडून निःशुल्क प्रशिक्षण

समाजाचे ऋण फेडण्यास जो तो आपल्या परीने प्रयत्न करतो. काही लोक निःस्वार्थीपणे, तर काही लोक त्यामध्ये स्वार्थ शोधतात, एवढाच काय तो फरक. एकलहरे येथील तरुण जिल्हा परिषदेच्या.......
सार्वजनिक ठिकाणी ‘आवाज’ नको

पालघर जिल्ह्यातील सर्व कोर्ट, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये, प्रमुख बाजारपेठा या सार्वजनिक ठिकाणी ध्वनी प्रदूषण करणारे आवाज करण्यास सक्त मनाई केली आहे.......
‘अग्निपंख’ विसावले; अब्दुल कलाम यांचे निधन

भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (वय ८३) यांचे आज सायंकाळी येथे निधन झाले......
डॉ. कलाम: नावाड्याचा पोर ते देशाचा 'कॅप्टन'

अब्दुल कलाम यांचा जन्म तामिळनाडूतील रामेश्वरम येथे १५ ऑक्टोबर १९३१ रोजी एका नावाड्याच्या कुटुंबात झाला. घरच्या गरिबीमुळं सुरुवातीपासूनच कलामांना संघर्ष करावा लागला.....
वाकोला परिसरात झाड पडून चौघांचा मृ्त्यू

मुंबईतील सांताक्रुझ परिसरातील वाकोला पूर्व येथे झाड घरावर पडून आज (सोमवार) पहाटे चौघांचा मृत्यू झाला. यात एका सहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे,....
मेट्रो रेल्वेची विद्यार्थ्यांसाठी सवलतीत पास

मेट्रो रेल्वेमध्ये विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी....
राज्यात पुन्हा झुणका-भाकर केंद्रे?

यवतमाळ : सामान्यजणांना केवळ एक रुपयात झुणका-भाकर देऊन भूक शमविण्याची युती सरकारच्या काळात सुरू करण्यात आली होती. अल्पावधीत ही योजना लोकप्रिय झाली होती....
गणेशोत्सव : एक मुक्त चिंतन

सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव रस्त्यावर मंडप टाकून साजरा करण्या विरोधातील कोर्टाच्या निर्णयावरुन बरेच राजकीय वादळ उठले आहे. खर तर रस्ते अडवून मांडव टाकणे, जोर जोरात अहोरात्र डी जे वाजवून,....
पुष्प पठारावर पर्यटकांचे यंदा होणार जंगी स्वागत

शहराच्या पश्चिमेकडे सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असणाऱया कास पुष्प पठाराला दरवर्षी आक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील बहराच्या हंगामात लाखो पर्यटक भेट देतात. विविध सोयी-सुविधांसह....
स्वच्छतेअभावी नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शहरातील शिवाजीनगरात रस्ते, गटारी व सार्वजनिक शौचालयांची सफाई होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधी, डासांचे प्रमाण अधिक वाढल्याने नागरिकांच्या....
दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर असून, राज्यातल्या नऊ जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे. काही ठिकाणी पावसाने साथ दिली, तर काही ठिकाणी दुबार पेरणीची स्थिती निर्माण झाली आहे.....
गरिबांचे गृह कर्ज स्वस्त

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्पन्न गटातील (एलआयजी) कुटुंबीयांना सरकारी जागांवर 30 चौरस मीटर (325 चौरस फूट) ते....
सिंधुदुर्ग जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का

जिल्ह्यातील काही भागात आज (गुरुवार) सकाळी अकरा वाजून 50 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग....
जानेवारीपर्यंत सर्व कॅसिनोंचे स्थलांतरण

मांडवी नदीमध्ये तरगंत असलेल्या चार कॅसिनेंचे स्थलांतर करण्यासंदर्भात मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल बुधवारी पर्वरी येथे घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत आग्वाद, शापोरा,....
दप्तराच्या ओझ्याची सुटी

विद्यार्थ्याच्या वजनाच्या दहा टक्के इतकेच वजन दप्तराचे राहील, याची काळजी या पुढे त्याच्या शाळेने आणि पालकांनी घ्यावयाची आहे. दर तीन महिन्यांनी विद्यार्थ्याचे आणि दप्तराचे....
आंध्रातील भिकाऱयांना सरकार देणार 5 हजार !

राजमुंदरी- आंध्र प्रदेशात सुरू असलेल्या गोदावरी पुष्कारालू यात्रेदरम्यान भिकाऱयांना दूर ठेवण्यासाठी सरकारने एक उपाययोजना आखली आहे. यात्रेपासून दूर राहणाऱ्या भिकाऱयांना सरकार पाच....
मार्लेश्वरचा धबधबा पाहा, पण लांबूनच

गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढू लागल्याने तालुक्यातील नागरिकांसह राज्यभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मार्लेश्वरातील धारेश्वर धबधबा प्रवाहित झाला आहे; मात्र पर्यटकांसह......
आरटीओ कार्यक्षेत्रात 855 शालेय समित्यांची स्थापना

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या कार्यक्षेत्रात 855 शाळांमध्ये शालेय परिवहन समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग....
आंबोलीत दुचाकी घळणीत कोसळून चालक ठार

आंबोली हिरण्यकेशी येथील पुलानजीक 50 फूट खोल घळणीत कोसळून मोटारसायकलस्वार हनुमंत शिवराम मोहिते (50, रा. गावठणवाडी) जागीच ठार झाले. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या....
पुण्याच्या चार धरणात 26 टक्के पाणीसाठा

टेमघर-पानशेत वरसगाव धरणांच्या खोऱ्यात मागील आठवड्यात पावसाला सुरवात झाल्याने पावसाच्या पुनरागमनामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे.. या चाही धरणांमध्ये आज.....
'भगवी वस्त्रे' चाललीत काट्याकुट्यांचा संसारी रस्ता

आपल्या अवतीभोवती इतकी सगळी आकर्षणे असताना लोक विरक्तीकडे का वळतात? परमेश्वरभक्तीच्या नावाने एकांतात का राहतात? भगवी वस्त्रे का धारण करतात? प्रत्येकाच्या.....
कोल्हापुरात धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम

शहरात आज (मंगळवार) ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. तर जिल्ह्यातील काळम्मावाडीसह राधानगरी धरणक्षेत्रात सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिला. काळम्मावाडी धरणात.....
महापालिकेची हेल्पलाइन

कुंभमेळ्यासंदर्भात नागरिकांना विविध माहिती पुरवण्यासाठी महापालिकेने हेल्पलाइन किंवा कॉल सेंटर सुरू केले आहे. या हेल्पलाइनबाबत महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम.....
माकडाने पर्स मधल्या नोटा उडवल्या

वृंदावन येथे एका माकडाने चक्क ५०० रुपयांच्या नोटांचा पाऊस पडला. नोटा जमिनीवर पडत असल्याचे पाहून काम सोडून अनेकांनी नोटा गोळा करण्यासाठी धाव घेतली. या पैशांच्या.....
‘स्मार्टनेस’साठी १०० कोटी अपुरे

शहराच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेली स्मार्ट सिटी योजना केवळ १०० कोटींच्या बजेटमध्ये शहराला कितपत 'स्मार्ट' करील, याबाबत.....
एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक सुरळीत

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर रविवारी दुपारी बाराच्या सुमारास आडोशी बोगद्याच्या सुरवातीला दरड कोसळल्याने ठप्प झालेली वाहतूक मध्यरात्री दरड हटविल्यानंतर पूर्ववत झाली आहे......
सोन्याच्या किंमती पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर

आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतींनी गेल्या पाच वर्षांची नीचांकी पातळी गाठली आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅमसाठी 25,000 रुपयांच्या.....
हलकी व छोटी ‘ई-बाईक’

जगभरातील मोठमोठ्या शहरांमध्ये सध्या पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. अनेक जण महागडी दुचाकी-चारचाकी खरेदी करताना दिसतात. परंतु पार्किंगअभावी.....
न्यु इंग्लिश स्कुलच्या गरजु विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांनकडुन शालोपयोगी वस्तुंचे वाटप

वसईतील अभ्यंकर कुटूंबीय, न्यू इंग्लिश स्कुल माजी विद्यार्थी महासंघ व 1985 एस.एस.सी. बॅचच्या विद्यार्थ्यां तर्फे न्यु इंग्लिश स्कुल शाळेतील प्राथमिक वर्गातील 89 गरजु विद्यार्थ्यांना दप्तरे.....
शैक्षणिक-औद्योगिक रोडमॅप निर्मिती करणार

पश्चिम महाराष्ट्रातील अग्रेसर शैक्षणिक व्यासपीठ असलेले शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय उद्योगांची शिखर संस्था असलेली सी.आय.आय. (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज) यांच्यातील.....
भाडेकरुंच्या घरासाठी कायद्यात बदलः मुख्यमंत्री

उपनगरातील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींमधील भाडेकरूंची होत असलेली फसवणूक थांबवता यावी तसेच त्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी कायद्यात सुधारणा करून.....
अपंग इम्रानला दिला धडधाकट मीनाजने आधार !

त्याग, बलिदानाचे अनेक प्रसंग आपण चित्रपटांतच नव्हे, तर रोजच्या जीवनातही अनेकदा अनुभवत असतो. त्यातून एकमेकांप्रती असलेला विश्वास, नाते दृढ होत गेल्याचेही पाहतो......
अजिंठाजवळ अपघातानंतर तिघांचा होरपळून मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा गावाजवळ आज (गुरुवार) सकाळी दोन ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर ट्रकने पेट घेतल्याने ट्रकमधील तिघांचा होरपळून मृत्यू झाला......
सागरी सुरक्षा व्यवस्थेचे प्रभावी मजबुतीकरण

देशाच्या सुरक्षेसाठी सागरी क्षेत्राची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. म्हणून केंद्र सरकार देशाची सागरी सुरक्षा व्यवस्था अधिकधिक सक्षम करण्यासाठी कटीबद्ध आहे. सागरी क्षेत्राच्या सुरक्षा.....
कुंभामेळ्यानिमित्त विश्वशांतीची कामना- मुख्यमंत्री

आपली परंपरा व्यक्ती केंद्रीत नसून संपूर्ण विश्वाचा विचार करायला शिकवते. त्यामूळे कुंभमेळ्यानिमित्त संपूर्ण विश्वाच्या शांतीची कामना आम्ही करतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री.....
राज्यातील 94 तालुके कोरडेच

लैच्या मध्यावधीत राज्यातील 94 तालुके कोरडे ठणठणीत असून, 125 तालुक्यांमध्ये तेथील सरासरीच्या 50 ते 75 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात.....
गुजरातमध्ये बॅंकेच्या ठेवी 5 लाख कोटींच्या पार

गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर गुजराती जनतेने केलेल्या बचतीने उच्चांक गाठला आहे. राज्याच्या बँकेतील ठेवी विक्रमी उच्चांकी पातळीवर पोचल्या.....
वाळू विक्रीसाठी प्रत्येक तालुक्यात डेपो करा

वाळूची समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी अधिकाऱयांची बैठक बोलाविली होती. बैठकीत वाळू पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात.....
चेतन देसाईंच्या जीसीए अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब

गोवा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून चेतन देसाईंच्या निवडीवर काल गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. पर्वरी क्रिकेट अकादमीत सायंकाळी 5 वाजता न्यायालयाने.....
विराटचेही होणार संग्रहालय

भारतीय नौदलाची शान म्हणून ओळखली जाणारी "आयएनएस विराट‘ ही युद्धनौका पुढील वर्षी निवृत्त होत असून, आता तिचे संग्रहालयामध्ये रूपांतर केले जाऊ शकते........
समता, एकतेचे प्रतीक

कोणत्याही धर्माला किंवा धर्मपंथाला स्वतंत्र अस्तित्व आणि स्थान प्राप्त होण्यासाठी तीन घटकांची गरज असते. विशिष्ट दैवत, त्या दैवताची उपासनापद्धती आणि धर्मग्रंथ. पंढरीची......
संत ज्ञानेश्वर महाराज वारीचा भक्तिमय प्रवास

आचारधर्म हेच वारीचे मर्म
पंढरीची वारी हा वारकऱ्याचा महत्त्वाचा आचारधर्म. कोणालाही कोणतेही निमंत्रण नसताना सारा महाराष्ट्र वारीसाठी लोटतो.......
भारतीय महिलांचा मालिका विजय

येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पाचव्या व अंतिम वनडेत भारतीय महिला संघाने न्यूझीलंडवर नऊ गडय़ांनी शानदार विजय मिळविला......
अभ्यासक्रमात इंग्रजीला पर्याय देण्याची शिफारस

भारतीय शिक्षणाच्या धोरणामधील बदलासंदर्भात तयार करण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये इंग्रजी विषयाला पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या.......
ज्येष्ठ उर्दु शायर बशर नवाज यांचे निधन

जागतिक दर्जाचे ज्येष्ठ उर्दु शायर बशर नवाज (वय 80) यांचे आज (गुरुवार) पहाटे पाचच्या सुमारास निधन झाले. त्यांची नमाजे जमाजा औरंगाबादेतील........
संत तुकारामांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

"ज्ञानोबा-तुकाराम‘च्या नामघोषात देहूनगरी दुमदुमली
देहूरोड - संत तुकाराम महाराजांचे पंढरीप्रेम आणि भोळ्या सेवेचा दीप आजही वारकऱ्यांमध्ये तेवत आहे. पंढरीच्या सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी वैष्णवांचा मेळा.......
शंभर टक्के शौचालयांचे उद्दिष्ट पूर्णत्वाकडे

मलकापूर शहराने शंभर टक्के शौचालयांचे उद्दिष्ट समोर ठेवले असून नगरपंचायतीने स्थानिक स्तरावर स्वच्छ व सुंदर मलकापूर संकल्पना राबवली आहे. या संकल्पनेअंतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्याचा.......
सीमाप्रश्नाकडे मोदी निश्चितच लक्ष देतील

सीमाप्रश्न आपल्याला माहीत आहे, तसेच भाजप सरकारच्या कारकिर्दीत देशातील लहान-मोठय़ा प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाकडे मोदी.......
भाजपची नवीन टीम रोखणार ‘आरोपांच्या फैरी’

गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या मंत्र्यांवर होत असलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांची पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाला तोंड देण्यासाठी भाजपने एक खास नवीन टीम बनवली आहे........
सार्वजनिक शौचालये उभारण्यात दिल्ली आघाडीवर

सार्वजनिक शौचालयांची उभारणी या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग असलेल्या उपक्रमात राजधानी दिल्ली सर्वांत पुढे असल्याची माहिती समोर आली आहे. सार्वजनिक शौचालयांची उभारणी.......
वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेत ऑस्ट्रेलिया ‘चॅम्पियन्स’

ख्रिस किरिएल्लोने अप्रतिम ड्रग फ्लिकवर गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतल्यानंतर वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने यजमान बेल्जियमचा 1-0 असा पराभव करत हॉकी वर्ल्ड लीगचे पुरुष गटातील अजिंक्यपद संपादन केले. केएचसी.......
रत्नागिरीत युवा सेनेच्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन

शिवसेना वर्धापनाचे औचित्य साधून शहरातील मध्यवर्ती ठिकाणी युवा सेनेच्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे व उपक्रम केले.......
चालक-वाहक मारहाणीच्या निषेधार्थ रत्नागिरीत एसटी कर्मचाऱयांचा संप

किरकोळ अपघातानंतर संतप्त जमावाने चालक आणि महिला वाहकाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रत्नागिरी जिल्हय़ात एसटी चालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे एसटी.......
मुंबईची मेट्रो सुस्साट

एकीकडे उपनगरीय लोकलचा विद्युतप्रवाह डीसीतून एसीमध्ये रूपांतरित झाल्याने मध्य रेल्वेचा वेग वाढला असतानाच, रविवारी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मेट्रोचा वेग वाढवण्यास हरकत नाही, असा निर्वाळा दिला. सध्या मेट्रो.......
समाज घडवणारे शिक्षण क्षेत्र निवडा

नवनवीन विकसित होत असलेल्या शिक्षण क्षेत्राकडे जाण्यात सध्याच्या विद्यार्थांचा कल वाढत असल्याने ज्याने समाज घडवण्याबरोबरच उंच यशाची झेप घेण्याची दिशा दाखवली अशा शिक्षकी पेशाचे क्षेत्र निवडण्याकडे.......
खाजगीवाले यांची पहिली पूजा बंद

विठ्ठल मंदिर सरकारच्या ताब्यात आल्यानंतर, दीडशे वर्षांपासून सुरू असलेली पेशव्यांचे सरदार खाजगीवाले यांची आषाढी एकादशीची पहिली पूजा या वर्षीपासून बंद करण्याचा मोठा निर्णय मंदिर समितीने........
पल्लवी जोशीचाही 'एफटीआयआय'ला नकार

फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) कारभारापासून अंतर राखण्याची स्पर्धाच नामवंत कलाकारांमध्ये असून आता यात सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी हिची भर पडली आहे........
चीनच्या शिनजियांग प्रांतात भूकंप;4 मृत्युमुखी

चीनच्या अतिवायव्येस असलेल्या शिनजियांग प्रांतामध्ये झालेल्या आज (शुक्रवार) भूकंपामध्ये किमान 4 नागरिकांचा मृत्यु झाला. या भूकंपाची तीव्रता 6.5 रिश्टर स्केल इतकी होती.......
‘वावर तेथे ठिबकची पावर’ गरजेचे

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारण, मृदसंधारण यांची मोठय़ा प्रमाणात कामे झाली आहेत. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व कळण्यासाठी आणि शेतकऱयांचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘वावर तेथे ठिबकची पावर'......
'शाळा शाळा दार उघड'

राज्यात 4 जुलैला एकाच वेळी सर्व शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण होणार आहे. ही एक प्रकारची "मिनी निवडणूक‘ असेल. मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नागरिकांच्या बोटांवर शाईने खूण केली जाते; त्याचप्रमाणे या शाळाबाह्य मुलांच्याही......
शिक्षक-पालकांच्या योगदानातून समाज घडेल

महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था ही सामाजिक जाणिवेतुन समाज घडविण्यासाठी शैक्षणिक काम करत आहे. संस्थेच्या विविध शाखांच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडविण्याचे......
‘लक्ष्मीचे पाऊल’ आले अंगणी

मातामृत्यू, बालमृत्यू रोखण्यासाठी आणि मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेने 'लक्ष्मीचे पाऊल' योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत सात खासगी हॉस्पिटलशी सामंजस्य करार केला आहे......
राज्य पदाधिकाऱ्यांच्या मे महिन्यात बैठका - भाजपा

भाजप राज्य पदाधिकाऱ्यांची बठक ४ मे रोजी, तर प्रदेश कार्यकारिणीची बठक ५ व ६ मे रोजी होत आहे. राजकीय परिस्थितीसह विविध विषयांवर चर्चा या बठकीत होणार असून.......
परीक्षा संपल्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे सुरू

परीक्षा संपून शाळांना सुट्टय़ा लागल्या आहेत, या सुट्टय़ांमध्ये काय करायचे, असे अनेक प्रश्न मुलांच्या पालकांच्या मनात असतात. किंबहुना अनेकांनी सुट्टय़ांमध्ये काय करायचे याचे प्लॅनिंग केलेले असते........